मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

1मे कामगार दिन

कामगार दिन  :- जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस प्राचीन युरोपातील वसंत दिनाच्या दिवशीच असतो.सध्याचा 'मे दिन' हा १९ व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून सुरू झाला. ज्याची मुख्य मागणी 'आठ तासाच्या कामाच्या दिवसाची' होती. या संदर्भातील पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून आली तेव्हापासून हा दिवस तेथे सुट्टी म्हणून जाहीर झाला. ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील अराजाकातावादी संघटनांनी १ मे १८८६ रोजी मोर्चे आणि धरणे यांची मालिका सुरू केली. अशाच एका मोर्चाला पांगवताना ४ मे १८८६ रोजी शिकागो मध्ये सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. याची परिणती पोलिसांच्या क्रूरतेविरोधातील एका मोठ्या निषेधात झाली त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉंब टाकला ज्यात ८ पोलिसांचा मृत्यू आणि ५० पोलीस जखमी झाले. या घटनेच्या स्मरणार्थ १ मे १८९०...

# महाराष्ट्र दिन

देशातील राज्यांच्या भाषिक पुनर्रचनेच्या परिणामी, महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय स्थापना     1 मे, 1960 रोजी झाली. पूर्वी चार भाषांच्या नियंत्रणाखाली असलेल्या आजूबाजूच्या मराठी भाषिक भागाचे एकत्रिकरण करून हे राज्य तयार केले गेले. भिन्न प्रशासन यात मूळ ब्रिटीश बॉम्बे प्रांताचा एक भाग असलेला दमण आणि गोवा यांच्यातील जिल्हा, निझामाच्या हैदराबाद राज्याचे पाच जिल्हे, मध्य प्रांताच्या दक्षिणेस असलेले आठ जिल्हे  आणि अनेक लहान राजे यांचा समावेश होता.लगतची जिल्हा भेटला होता. द्वीपकल्प भारताच्या उत्तरेस महाराष्ट्र वसलेला आहे आणि भौगोलिकदृष्ट्या एकसमान आहे. येथील मुंबई बंदर हे अरबी समुद्राचे महत्त्वपूर्ण बंदर आहे. भौतिक दृष्टीकोनातून, हे राज्य मुख्यतः पठार आहे. महाराष्ट्र पठाराचा एक पठार आहे. त्याची वाढलेली पश्चिम किनार सह्याद्रीच्या डोंगररांगे बनवते आणि हे किनार्याशी समांतर आहे आणि त्याचा उतार हळूहळू पूर्वेकडे व दक्षिण-पूर्वेकडे वाढतो. राज्याच्या उत्तरेकडील भागात सातपुडा टेकड्यांचा समावेश आहे, तर अजिंठा आणि सतमाला डोंगर राज्याच्या मध्यवर्ती भागातून जातात. अरबी समुद्र ...

माणुस म्हणून माझी जबाबदारी काहीच नाही का ?

माणुस म्हणून माझी जबाबदारी काहीच नाही का ?   आज विटभट्टीवरील शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी एका विटभट्टीवर गेलो . एक आठ वर्षाचा मुलगा ४०से. तापमानात माती गाळतांना दिसला. घामाघूळ झालेला आणि सकाळपासून पोटात अन्नाचा एकही घास न घेतलेला मुलगा काम करतांना त्याच्या वडीलाला विचारले की , तुम्ही एवढी सुंदर विट बनविता त्या विटेने सुंदर कलाकृती इमारत तयार होते मग तुला वाटत नाही का आपल्या या मुलाचं आयुष्य चांगले जावे .   साहेब , मलाबी वाटते हे मुले शिकावे , शाळेत जावे पण मजबुरी आहे . आता खरीच वाढवतो त्याला . विटभट्टी मालकांनी स्वतःहून सांगितले की , मी यांना स्वतः घेवून जातो , अरे ही मुले शिकली पाहीजे अशीच जर काम करत गेली तर दुखाची बाब आहे .      आता बालरक्षकही तेथे पोहचले त्यांना दाखल केले आणि हा विषय संपला मग प्रश्न हा पडतो जेथे पालकाचीच इच्छा नाही तेथे काय ? माझ्या एका मित्रांनी मला मॅसेज केला जर पालकच मुले कामावर नेत असतील तर त्या पालकाना काय म्हणावे ? ऊसतोडीसाठी तांड्याचे तांडे बाहेर पडतात अडकतात पालकासंगे स्थलांतर होणारी निरागस बालके . रोजगार जगण्यासाठी मह...