मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी १४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज

क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज  हे शूरवीर बंजारा समाजाचे सतगरु होते. क्रांतिसिंह सेवादास महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुठी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते. संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता , पर्यावरण रक्षण,गोरक्षाचा संदेश दिला.  धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरूद्ध‌ लढा सुद्धा उभारला होता. समाजातील अनिष्ठ रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून‌ प्रहार चढवून सामाजिक सुधारणासाठी आग्रही भूमिका घेतली. समाज सुधारण्यासाठी त्यांनी काही वचनेदिली:- चोरी लबाडीरो धन घरेम मत लावजो। – भावार्थः चोरी करून खोट बोलून पैसा कमाऊ नका किंवा तशा पैसा घरात आणू नका। केरी निंदा बदी चाडी जूगली मत करजो। – भावार्थः कोनाची निंदा चाडी चूगली लावा लावी करू नका जाणंजो छाणंजो पछच माणजो। – भावार्थः जाणून घ्या विचार मंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा. "सेवा बल्लीज" म्हणून ओळखल्या जाणार्‍या बंजारा जीवनासाठी त्यांनी २२प्रमुख तत्त्वे दिली जंगल आणि पर्यावरणाचे रक...