मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

बुद्धाची वि पश्यना मनोज रामचंद्र चोरपगार

 बुद्धाची वि पश्यना

मनोज रामचंद्र चोरपगार

वि षय सहायक,( सामाजि क शास्त्र )

जि ल्हा शि क्षण व प्रशि क्षण संस्था

,अमरावती

प्रस्तावना

वि पश्यना ही गौतम बुद्ध यांनी सांगि तलेली बौद्ध धर्मा ची ध्यान पद्धती आहे. प्रचलि त अर्थाने वि पश्यना या नावाने

ही ध्यानपद्धती जगभरात प्रसि द्ध पावलेली आहे. बुद्धाने सांगि तलेल्या तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा वि षय म्हणजे हे

ध्यान होय. पाली भाषेत "वि पस्सना' शब्दाचा अर्थ "स्वतःच्या आत डोकावणे" असा होतो. गौतम बुद्धाने स्वतः या

ध्यानपद्धतीचा अभ्यास करून; ति च्या आचरणाचे महत्त्व अनुभवून अंतर्ज्ञान प्राप्त केले आहे अशी धारणा आहे.

गौतम बुद्धाने स्वतः आचरलेली ही ध्यान पद्धती आपल्या शि ष्यगणांना सांगि तली. बुद्धाच्या महापरि नि र्वा णानंतर

त्याच्या शि ष्य समुदायाच्या माध्यमातून जगभरात या ध्यानपद्धतीचा प्रसार झाला. भारतात सुमारे पाचशे वर्षे ही

ध्यान पद्धती आचरली गेली.

आनापानस्मृति भावना

दीर्घ आश्वास प्रश्वास कि ंवा र्‍हस्व आश्वास प्रश्वास याचे एकदा आकलन झाले म्हणजे आपण

समाधीच्या मार्गा त उतरलो असे समजावे. पण तेवढ्याने कृतकृत्य न होता कि ंवा पुढल्या

चौकडीच्या अभ्यासास न लागता पहि ल्याच चौकडीचा अभ्यास दृढ करावा. तो इतका की,

भय, हर्ष कि ंवा अशाच एखाद्या संभ्रमकारक प्रसंगी आपले चि त्त वि भ्रांत न होता एकदम

आश्वास-प्रश्वासांवर यावे. जेव्हा जेव्हा आनापानस्मृति भावना कशी करावी हे भगवंताने सांगि तले आहे, तर त्याला

अप्रति म प्रीति सुख अनुभवण्यास मि ळाल्यावाचून रहात नाही.

त्यानंतर असे आनंदकारक आणि सुखकारक चि त्तसंस्कार जाणून घेऊन आश्वासप्रश्वास

करायचा असतो; आणि अखेरीस ते शांत कसे होतील, आणि मनाचा सूक्ष्म कंपही कसा थांबेल

यावि षयी प्रयत् न करावयाचा असतो. म्हणूनच, 'चि त्तसंस्कार शांत करून अश्वास प्रश्वास

करण्याचा अभ्यास करतो,' परंतु या प्रयत् नाने चि त्त मंदावत जाण्याचा संभव असतो. त्यासाठी चि त्त जाणून आश्वास

प्रश्वास करावा लागतो. नंतर चि त्ताला प्रमुदि त करून, चि त्ताचे समाधान करून आणि

चि त्ताला वि मुक्त करून आश्वास करण्याचा अभ्यास करावयाचा असतो. चि त्त वि मुक्त ठेवण्यासाठी खबरदारी

घेतली पाहि जे.ज्यालाजगाची अनि त्यता पहावयाची असेली त्याला ती ध्यानाच्या योगे अत्यंत सूक्ष्म झालेल्या

आपल्याच अश्वास-प्रश्वासांत वि शदपणे दि सून येणार आहे. फूल फुलून ते कोमेजून जाण्यास एक दोन दि वस

लागतात. पि कलेले फळ कि ंवा पान देठापासून गळून पडण्यास काही काळ जातो; परंतु आपल्या

आश्वासप्रश्वासांची घडामोड क्षणोक्षणी चाललेली असते; आणि ती जर आपणास आकलन करता आली, तर

अनि त्यतेचा अनुभव घेण्यास मूळीच उशीर लागणार नाही.

अनि त्यतेच्यायोगे वैराग्याचा अनुभव घेण्यास सापडतो. त्यायोगे सर्व मनोवृत्तीचा लय कसा

होतो याचे ज्ञान होते; आणि मग सर्वत्याग कसा असतो हे समजते. या सर्वां चा अनुभव घेऊन

आश्वास प्रश्वास चालवि ला असता योग्याला नि र्वा णप्राप् ती होण्यास वि लंब लागत नाही.

सारांश :-

 वि पश्यना दुःखमुक्ति चे साधना आहे.

 मनाला नि र्मळ करणारी अशी साधना आहे, ज्यामुळे साधक जीवनांतील चढ-उतारांचा सामना शांति पूर्वक

तसेच संतुलि त राहून करु शकेल.

 जीवन जगण्याची कला आहे ज्यापासून साधक एका स्वस्थ समाजाच्या नि र्मितीमध्ये सहयोगी होतो.

वि पश्यना साधनेचे उच्चतम आध्यात्मिक लक्ष्य वि कारांपासून संपूर्ण मुक्ती आणि बोधि प्राप्त करणे आहे. साधनेचा

उद्देश केवळ शारि रीक दुःखांपासून मुक्ती नाही. परंतु, चि त्तशुद्धीमुळे कि त्येक मनोशारीरिक आजार आपोआप दूर

होतात. वस्तुतः वि पश्यना ही दुःखाची मूळ तीन कारणे - मोह, द्वेष तसेच अवि द्या दूर करते. तर जो कुणी ह्या

साधनेचा नि यमि त अभ्यास करत राहि ला तर एकेक पाऊल पुढे जात राहून आपल्या मानसि क वि कारांपासून पूर्ण

मुक्त होऊन नि तांत वि मुक्त अवस्थेचा साक्षात्कार करू शकतो. सर्वच त्या परमसत्याचा साक्षात्कार करोत. सर्व प्राणी

दुःखापासून मुक्त होवोत. सर्व प्राणी शांत होवोत, सुखी होवोत.

सर्वां चे मंगल होवो!



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...