बुद्धाची वि पश्यना
मनोज रामचंद्र चोरपगार
वि षय सहायक,( सामाजि क शास्त्र )
जि ल्हा शि क्षण व प्रशि क्षण संस्था
,अमरावती
प्रस्तावना
वि पश्यना ही गौतम बुद्ध यांनी सांगि तलेली बौद्ध धर्मा ची ध्यान पद्धती आहे. प्रचलि त अर्थाने वि पश्यना या नावाने
ही ध्यानपद्धती जगभरात प्रसि द्ध पावलेली आहे. बुद्धाने सांगि तलेल्या तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा वि षय म्हणजे हे
ध्यान होय. पाली भाषेत "वि पस्सना' शब्दाचा अर्थ "स्वतःच्या आत डोकावणे" असा होतो. गौतम बुद्धाने स्वतः या
ध्यानपद्धतीचा अभ्यास करून; ति च्या आचरणाचे महत्त्व अनुभवून अंतर्ज्ञान प्राप्त केले आहे अशी धारणा आहे.
गौतम बुद्धाने स्वतः आचरलेली ही ध्यान पद्धती आपल्या शि ष्यगणांना सांगि तली. बुद्धाच्या महापरि नि र्वा णानंतर
त्याच्या शि ष्य समुदायाच्या माध्यमातून जगभरात या ध्यानपद्धतीचा प्रसार झाला. भारतात सुमारे पाचशे वर्षे ही
ध्यान पद्धती आचरली गेली.
आनापानस्मृति भावना
दीर्घ आश्वास प्रश्वास कि ंवा र्हस्व आश्वास प्रश्वास याचे एकदा आकलन झाले म्हणजे आपण
समाधीच्या मार्गा त उतरलो असे समजावे. पण तेवढ्याने कृतकृत्य न होता कि ंवा पुढल्या
चौकडीच्या अभ्यासास न लागता पहि ल्याच चौकडीचा अभ्यास दृढ करावा. तो इतका की,
भय, हर्ष कि ंवा अशाच एखाद्या संभ्रमकारक प्रसंगी आपले चि त्त वि भ्रांत न होता एकदम
आश्वास-प्रश्वासांवर यावे. जेव्हा जेव्हा आनापानस्मृति भावना कशी करावी हे भगवंताने सांगि तले आहे, तर त्याला
अप्रति म प्रीति सुख अनुभवण्यास मि ळाल्यावाचून रहात नाही.
त्यानंतर असे आनंदकारक आणि सुखकारक चि त्तसंस्कार जाणून घेऊन आश्वासप्रश्वास
करायचा असतो; आणि अखेरीस ते शांत कसे होतील, आणि मनाचा सूक्ष्म कंपही कसा थांबेल
यावि षयी प्रयत् न करावयाचा असतो. म्हणूनच, 'चि त्तसंस्कार शांत करून अश्वास प्रश्वास
करण्याचा अभ्यास करतो,' परंतु या प्रयत् नाने चि त्त मंदावत जाण्याचा संभव असतो. त्यासाठी चि त्त जाणून आश्वास
प्रश्वास करावा लागतो. नंतर चि त्ताला प्रमुदि त करून, चि त्ताचे समाधान करून आणि
चि त्ताला वि मुक्त करून आश्वास करण्याचा अभ्यास करावयाचा असतो. चि त्त वि मुक्त ठेवण्यासाठी खबरदारी
घेतली पाहि जे.ज्यालाजगाची अनि त्यता पहावयाची असेली त्याला ती ध्यानाच्या योगे अत्यंत सूक्ष्म झालेल्या
आपल्याच अश्वास-प्रश्वासांत वि शदपणे दि सून येणार आहे. फूल फुलून ते कोमेजून जाण्यास एक दोन दि वस
लागतात. पि कलेले फळ कि ंवा पान देठापासून गळून पडण्यास काही काळ जातो; परंतु आपल्या
आश्वासप्रश्वासांची घडामोड क्षणोक्षणी चाललेली असते; आणि ती जर आपणास आकलन करता आली, तर
अनि त्यतेचा अनुभव घेण्यास मूळीच उशीर लागणार नाही.
अनि त्यतेच्यायोगे वैराग्याचा अनुभव घेण्यास सापडतो. त्यायोगे सर्व मनोवृत्तीचा लय कसा
होतो याचे ज्ञान होते; आणि मग सर्वत्याग कसा असतो हे समजते. या सर्वां चा अनुभव घेऊन
आश्वास प्रश्वास चालवि ला असता योग्याला नि र्वा णप्राप् ती होण्यास वि लंब लागत नाही.
सारांश :-
वि पश्यना दुःखमुक्ति चे साधना आहे.
मनाला नि र्मळ करणारी अशी साधना आहे, ज्यामुळे साधक जीवनांतील चढ-उतारांचा सामना शांति पूर्वक
तसेच संतुलि त राहून करु शकेल.
जीवन जगण्याची कला आहे ज्यापासून साधक एका स्वस्थ समाजाच्या नि र्मितीमध्ये सहयोगी होतो.
वि पश्यना साधनेचे उच्चतम आध्यात्मिक लक्ष्य वि कारांपासून संपूर्ण मुक्ती आणि बोधि प्राप्त करणे आहे. साधनेचा
उद्देश केवळ शारि रीक दुःखांपासून मुक्ती नाही. परंतु, चि त्तशुद्धीमुळे कि त्येक मनोशारीरिक आजार आपोआप दूर
होतात. वस्तुतः वि पश्यना ही दुःखाची मूळ तीन कारणे - मोह, द्वेष तसेच अवि द्या दूर करते. तर जो कुणी ह्या
साधनेचा नि यमि त अभ्यास करत राहि ला तर एकेक पाऊल पुढे जात राहून आपल्या मानसि क वि कारांपासून पूर्ण
मुक्त होऊन नि तांत वि मुक्त अवस्थेचा साक्षात्कार करू शकतो. सर्वच त्या परमसत्याचा साक्षात्कार करोत. सर्व प्राणी
दुःखापासून मुक्त होवोत. सर्व प्राणी शांत होवोत, सुखी होवोत.
सर्वां चे मंगल होवो!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -