संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वैद्य तृतीया १५५५ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३० रोजी, शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता, अशा मंगल क्षणी जिजाबाई च्या पोटी पुत्र जन्मला .
किल्ल्यावर आनंदी आनंद झाला शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले ,शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्ष फार धावपळीत गेली ,पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत शिवबांना जवळ घेत मायेने कुरवाळत रामाच्या, अभिमन्यूच्या गोष्टी सांगत.
नामदेव संत, ज्ञानेश्वर संत एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर-पुरुषांच्या गोष्टी आवडत गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळत कधी कधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात असत त्यांची कांदा भाकर आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरच ती कोकीळ वाघ यांची हत्ती व घोडे बनवणे मातीचे किल्ले बनवणे हा त्यांचा छंद होता.
शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण घामाघुमीत गेले. आज या किल्ल्यावर तर उद्या या किल्ल्यावरची जिजाऊ शिवबांची धावपट चालू असायची त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानी पडत असत ,पुढे कर्नाटकात आल्यावर त्या मायलेखाना थोडा स्वस्तपणा मिळाला कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिलशाही यांना मंगरूळची जहागिरी बक्षीस केली . स्वतः शहाजीराजे संस्कृतीचे गाडे पंडित होते त्यांनी आपल्या मंगरूळच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती घोड्यावर बसवणे कुस्ती खेळणे दांडपट्टा फिरवणे तलवार चालवणे इत्यादी विद्यार्थी शिकवण्यास प्रारंभ केला अशा प्रकारे वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला शिवराय पुणे जहागिरीत आले तरी जिजाबाईच्या देखील खाली त्यांच्या शिक्षण चालूच राहिले बंगरून येताना शहाजीराजांनी सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शस्त्र विद्या व भाषा शिकवल्या पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या रायरेश्वराचे देवालय हे मोठे रम्य स्थान होते. येथे १८८५ एक विलक्षण घटना घडली शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यातील काही मावळे मंडळी तेथे जमली या किरण्यात जाडा धुळपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत्ते ते मावळे त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले एक वेळ एकमेकांना पाहते आनंदाने म्हणाले गड्यांनो आपला मार्ग ठरला आपल्या देशासाठी आपण सर्वांनी जटायचं सर्वांनी खपायचं सर्वांनी पान अर्पण करून कसलाही तयार व्हायचं आपल्या ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे स्त्रीच्या मनात आहे श्री चे मनोगत आपण पूर्ण करूया शिवराय शेवटी निश्चय आणि बोलले शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला होता शिवाय शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती ती मुद्रा अशी प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वैद्य होणारी अशी शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे अशी सांगणारी ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा संकेत होय त्या काळात राजमुद्रा बौद्ध फारसी भाषेत कोरले असत पण शिवरायांची मुद्रा संस्कृत भाषेत होती स्वराज्य हवे तशी भाषा ही हवी स्वधर्म वा त्याचबरोबर दुसऱ्या धर्माचा विषय नको शिवाजींनी आपला कारभार लोक कल्याणासाठी सुरू केला आहे हे साऱ्या मावळ्यांच्या लक्षात आले रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सर्वांना सोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली शिवरायांकडे पुणे सुपे चाकण इंदापूर या परागण्याची जहागिरी होती जागऱ्यातील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होत्या किल्ल्याशिवाय कसले स्वराज्य त्यामुळे हिंदवी स्वराज्याची ९० स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून तोरणावर सापडलेल्या काही धन मुरब्बाच्या डाग दुधासाठी खर्च केले शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड स्वराज्याची पहिली राजधानी राजगड..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -